बोधकथा
गर्वाचे घर खाली
तुकारामाच्या नावेतून अनेक लोक अनेकदा प्रवास करीत. या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तासभर तरी लोक त्याच्या नावेत असत. दिवसाकाठी अनेक प्रवाशांना तो नावेतून घेऊन जात असे. त्यामुळे मानवी स्वभावाच्या अनेक छटा त्याने पाहिल्या होत्या. एक दिवस एक विद्वान प्राध्यापक त्याच्या नावेतून प्रवास करीत होते. त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘काय रे, तुला गणित ... >>>
भाषासौंदर्य
लावणी रीमिक्सच्या आजच्या जमान्यात मूळ पारंपरिक बाजाची लावणी भ्रष्ट होत चालली आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना सुलोचनाबाईंनी सांगितलं, ‘‘लावणी सतत बदलते आहे, कारण ती रसिकांच्या आश्रयावर वाढली आहे. पारंपरिक लावण्या आज ऐकायला मिळणार नाहीत, असं नाही, पण आता जीवन जसं गतिमान झालंय, तशी लावणीही अधिक गतिमान झाली आहे ... >>>








