बोधकथा

आपल्यापेक्षा कोणी ना कोणी श्रेष्ठ असतेच
एखादा कलावंत असतो. तो आपल्या कलेत तरबेज होतो. लोकांची वाहवा, तोंडभरून स्तुती मिळवितो. एवढ्या स्तुनीने गर्व वाढतो. आपल्या पेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही ही भावना वाढीस लागते. पण वास्तव वेगळेच असते. अंधार होताच काजवे चमकायला लागतात. त्यांना वाटतं पृथ्वीवरचा अंधार आम्हीच उजळून टाकला आहे. या अंधारात आमच्या इतके तेजस्वी आम्हीच. रात्र ... >>>
भाषासौंदर्य
खरे तर घडामोडींचा ‘अन्वयार्थ’ लावताना इतिहासकारांनी आणि व्यक्तिचित्र रंगवतांना लेखकांनी ‘काळे आणि पांढरे’ एवढे दोनच रंग म्हणजे मानवी जीवन नव्हे हे ओळखले पाहिजे. नुसती काळीकुट्ट किवा पांढरीशुभ्र व्यक्तिरेखा म्हणजे इतिहास नव्हे वा ललित कृतीही नव्हे.
-- वसंत कानेटकर ... >>>