1669

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.
हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटल, कलाम, रतन टाटा, मोदी बनतात !
उरलेले ९४३, कुकरच्या फक्त ३ शिट्या झाल्या कि गॅस बंद करतात.