V-509

चांगली बुद्धी घेण्यासाठी वाईट बुद्धीचा त्याग करायलाच हवा. चांगल्या विचारांसाठी वाईट विचार मनातून काढून टाकायलाच हवेत. हाच सामान्यजनांचा, सांसारिकांचा त्याग.
— समर्थ रामदास