1281

Swami Vivekanand

विजांचा कडकडाट आणि मेघांचा गडगडाट चालू असताना आकाशाकडे डोळे लावून बसणार्‍या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्‍या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी. तरच ध्येय साध्य होण्यास मदत होईल.
— स्वामी विवेकानंद