वि. वा. शिरवाडकर

काव्यलेखनाचं काही विशिष्ट तंत्र असतं. विशेषतः छंदात लिहिलेल्या काव्याच्या बाबतीत आशयाइतकंच त्या तंत्राचंही महत्त्व असतं. ढिसाळ शब्दयोजना, यमकासाठी एकाच शब्दाची पुनरुक्ती, अनुप्रासासारख्या बाह्य अलंकारांचा अतिरेक, लयीचा अभाव इ. दोषांनी ग्रस्त असलेलं काव्य चांगल्या आशयालाही विच्छिन्न करू शकतं. ज्ञानेश्वरांसारखा महाकवीच या संबंधात हजारो ओव्या लिहिताना अतिशय दक्ष आणि सावध असू शकतो.

वि. वा. शिरवाडकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.