V-0032

आनंद, प्रसन्नता आणि उत्साह ह्या भावना तुमची वाट पाहात उभ्या असातत. तुम्ही एकदा का त्यांना ताब्यात घेतले की त्या तुम्हाला अखेर पर्यंत सोबत करतात. पण जी व्यक्ती या भावनांना ताब्यात घेत नाही त्याचे सर्व जग निराशेने भरलेले असते. म्हणूनच जगात सुखासमाधानाने व प्रसन्नतेने वावरायचे असेल, तर या त्रयींवर स्वामित्व हवं
— स्वामी विवेकानंद