J-533

सावळाराम अपघातात जखमी झाला. परंतु वेळीच उपचार झाल्याने खडखडीत बरा झाला. तरीही त्याच्या मनातली भिती काही गेली नाही. सारखा घाबरल्यासारखा करायचा. डॉक्टरांनी त्याला अनेक प्रश्न विचारून माहिती घेतली तेव्हा त्याच्या मनातले भितीचे कारण कळाले. ते कारण होते की ज्या ट्रकने त्याला उडवले त्या ट्रकवर लिहिले होते. ‘फिर मिलेंगे’