j-564

पत्रकार – भारताने मॅच घालवली याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ?

अरविंद केजरीवाल – हे बघा… आमच्या दिल्लीचा विराट कोहली तर चांगला खेळला ना? बाकीचे सगळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. मोदीजींनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.