1532

देशांतील नागरीक चिंतेत आहे की पाकिस्तान सोबत युद्ध झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेचे खुप नुकसान होईल…
यावर पवारसाहेबांनी पंतप्रधानांना प्रस्ताव दिला आहे…
की मी युद्धाचा सर्व खर्च करण्यास तयार आहे…
बदल्यात मला फक्त पाक व्याप्त काश्मीरचा सात/बारा पाहिजे…
लवासा फेज-२ बनवणार…!!