वागताना आधी आचार सांभाळावा व मग मन निर्मळ होऊन विचार पाहावा. आचार व विचार या दोहोंच्या साह्याने भवसमुद्राचे पैलतीर गाठावे. जे अशा नियमाने चालणार्यास कळत नाही ते बाष्कळाला कसे कळेल?
— समर्थ रामदास स्वामी
वागताना आधी आचार सांभाळावा व मग मन निर्मळ होऊन विचार पाहावा. आचार व विचार या दोहोंच्या साह्याने भवसमुद्राचे पैलतीर गाठावे. जे अशा नियमाने चालणार्यास कळत नाही ते बाष्कळाला कसे कळेल?
— समर्थ रामदास स्वामी
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions