1270

वागताना आधी आचार सांभाळावा व मग मन निर्मळ होऊन विचार पाहावा. आचार व विचार या दोहोंच्या साह्याने भवसमुद्राचे पैलतीर गाठावे. जे अशा नियमाने चालणार्‍यास कळत नाही ते बाष्कळाला कसे कळेल?
— समर्थ रामदास स्वामी