V-506

कर्माबरोबर मनाचा आणि ज्ञानाचा मेळ बसणे आवश्यक आहे. या तिन्हीच्या एकरूपतेमुळे ते कर्म निराळेच होते. कर्म हे मनाची एकाग्रता आणि ज्ञानाच्या ज्योतीने प्रज्वलित करायचे असते.
— आचार्य विनोबा भावे