V-0027

विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लाऊन बसणार्‍या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्‍या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी, तरच ध्येय साध्य होण्यास मदत होते.
— स्वामी विवेकानंद