J-3525

शिक्षक : भारतातील सर्वात
खतरनाक नदी कोणती आहे ?

गणू : भावना।

शिक्षक : कशी ?

गणू : कारण सगळे भावनेच्या
भरात वाहून जातात

शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या