जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.
Related Articles
अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका
February 27, 2016
मेघालयातील मासिनराम
July 9, 2016
उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा
November 17, 2015