जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.
Related Articles
इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन
March 25, 2016
बॉम्बे हायकोर्टची स्थापना
March 19, 2017
महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण
October 26, 2015