अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
नाईल – जगातील सर्वाधिक लांब नदी
June 7, 2016
सदाहरित वने
March 22, 2017
श्री श्रीहरिहरेश्वर
September 5, 2015