अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा
March 18, 2017
नागपूरमधील शून्य मैलाचा दगड
May 28, 2016
संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत
March 24, 2017