अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
प्रागचा किल्ला
March 10, 2017
प्राचीन शहर अचलपूर
December 18, 2015
मुंबईतील जिजामाता उद्यान
July 11, 2016