अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
दरवाजा नसलेली पहिली बॅंक
January 7, 2016
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी
June 15, 2016
ओगाशिमा
March 13, 2017