अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
बापू कुटीचे सेवाग्राम
October 10, 2015
पुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण
May 7, 2017
दक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर
March 3, 2018