अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.
Related Articles
यादवकालीन शहर नंदूरबार
July 23, 2016
ऐतिहासिक शहर विजापूर
February 7, 2017
महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड
March 19, 2017