गोंदिया जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. या जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असल्याने येथे वन उत्पादनांशी निगडीत उद्योग मोठया प्रमाणावर चालतात. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता […]

गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत. शासनाने हा जिल्हा उद्योगविरहीत घोषित केल्याने जिल्ह्यात उद्योगांची संख्या अतिशय कमी […]

धुळे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे […]

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत. याचबरोबर या जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे […]

बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत. हातमाग, यंत्रमाग वा जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने ह्यासारखे कापसावर आधारित असलेले उद्योग, घोंगड्या […]

भंडारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती असून जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे ,धातुंची व तांब्या-पितळ्याची उपयुक्त भांडी बनवणे व त्या भांड्यांवरील कलाकुसरही […]

बीड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले. जिल्ह्यात एकूण सात सहकारी साखरकारखाने आहेत: १. अंबेजोगाई तालुक्यातील […]

औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद […]

अमरावती जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो. जिल्ह्यात देवगाव नागपूर (ता. चांदूर रेल्वे) […]

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असून या ठिकाणी कायनेटिक इंजिनिअरिंग,लार्सन अँड टुर्बो, व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज, पारस उद्योग, इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज-कमिन्स इंडिया असे […]

1 4 5 6