केमचं कुंकू सातासमुद्रापार

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम आहे. येथे असलेल्या १५ कारखान्यांत कुंकवाची निर्मिती होते. सौभाग्याचं हे लेणं आता सातासमुद्रापार गेलं आहे. […]

महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती

महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते. नाशिकजवळ सुला वाईन्सची निर्मिती होते. याच परिसरात अनेक वाईनरीज […]

जामनेरची केळी आणि संत्री

जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे. औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच […]

चादरींचे माहेरघर सोलापूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे. याशिवाय या शहरात विडी उद्योगही मोठ्या […]

जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे. जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे. येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर […]

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले आहे. सुमारे दीड लाख यंत्रमाग या शहरात आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २ लाख ८७ हजार इतकी आहे. कोल्हापुरातून रस्त्याने हे शहर २३ […]

सोलापूर – उद्योग व्यवसाय

जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी […]

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उद्योग

सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुमारे १२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात एकूण १८ खाड्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मत्स्य व्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा, आर्थिक प्राप्ती करून देणारा व्यवसाय ठरला आहे. कुडाळ, सावंतवाडी व कणकवली येथे सहकारी […]

वाशिम जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला […]

वर्धा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असल्याने कापसावर आधारीत उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व जमनालाल बजाज यांच्या या जिल्ह्यातील वास्तव्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात ग्रामोद्योगांचा विकास मोठ्या […]

1 2 3 4 5 6