चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री […]

बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला. त्यांचा ‘सुदाम्याचे पोहे’ हा विनोदी लेखांचा संग्रह आणि वीरतयन, मूकनायक, श्रमसाफल्य, प्रेमशोधन, वधूपरिक्षा, इत्यादी नाटके प्रसिध्द […]

भंडारा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चक्रधर स्वामींचे बर्‍याचकाळ येथे वास्तव्य असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे अनेक शिष्य तयार झाले; तर त्यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक म्हणजे […]

बीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे. Everything else changes click over there contextually depending upon the […]

औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत ज्ञानेश्वर –  वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते. यु.म.पठाण – संत […]

अमरावती जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला.  रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या […]

अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्‍या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे. अकोला जिल्ह्यात जन्म […]

अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली. साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते. सदाशिव अमरापूरकर – प्रसिद्ध हिन्दी – मराठी सिने अभिनेते रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन – थोर […]

1 2 3 4