औरंगाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मानलं जातं. तसंच टोमॅटोची भाजी, शेवेचा रस्सा हे पारंपारिक खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत. This adds thrill to travel and to my everyday experiences writing paper https://midnightpapers.com at all […]

अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. […]

अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे. १,१३६ प्राथमिक शाळा, १६ आश्रमशाळा, ३४१ माध्यमिक शाळा, १७ महाविद्यालये व १ कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ) यांनी सुसज्ज […]

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. नगर तालुक्यात शेंडी व […]

1 3 4 5