नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत. येथून ५ किलोमीटरवर अंकाई, टंकाई हे पुरातन किल्ले आहेत. अंकाई किल्ल्यावर पुरातन शिव मंदिर व प्राचीन गुहा असून, येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे.
Related Articles
सुर्त्से बेट
March 13, 2017
संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत
March 24, 2017
ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर – जव्हार
March 16, 2016