महाराष्ट्रातील बंदरे

महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.

१९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली.

राज्यातील इतर बंदरांमध्ये रत्नागिरी ,श्रीवर्धन ,हर्णे दाभोळ ,जयगड विजयदुर्ग देवगड मालवण व वेंगुर्ला ही बंदरे महत्वाची आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*