दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली हे मुंबईच्या अधिपत्याखाली होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामात हे शहर आघाडीवर होते. १ मे १९९९ पर्यंत हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग होते. त्यानंतर हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा आस्तित्त्वात आला.

औंढा नागनाथ- हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*