औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे.
बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ऊस हे ओलिताखालील महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय कापूस, मूग, तूर, उडीद,सूर्यफूल व सोयाबीन ही पीकेदेखील घेतली जातात. त्याचबरोबर गहू, हरभरा, ज्वारी व सूर्यफूल ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात.दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.
जिल्ह्यात औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.

Once your brain goes into slow wave sleep you’re much more likely to feel groggy https://essaydragon.com after you wake up

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*