नवीन लेखन...

भरताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ : २६ जानेवारी १९५० ते १२ मे १९६२ स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पेशाने वकील होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..