नवीन लेखन...

व्यर्थ झगडे

सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।। डॉ. भगवान […]

सरी वर सरी श्रावण सरी ….!!

प्रत्येकालाच श्रावण महिन्याचे अप्रूप असते त्यातून महिलांना जास्तच. कारण या महिन्यात मंगळागौर असते, उपवास, व्रते, आणि खूप चांगले चुंगले खायला मिळते. नवीन साड्या मग काय विचारता ! तसेच लहान लहान मुलींच्या खेळाला उत येतो. बघा कशी वाटते कविता.
[…]

स्वागत मोनोरेलचे !

मुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का? तिचे मनोगत…!
[…]

कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर

जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
[…]

ती अशीच

ती अशीच

ती अशीच अचानक भेटली

तिचं नाव काय… गाव काय

काही काही माहित नव्हतं […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..