नवीन लेखन...

समाज

होऊन गेले नकळत सारे,

सुचले मला काहीच नाही,

होकार फक्त मनाचा,

मेंदूला त्याची कल्पना नाही…

समाज ठेवतो सतत नावं,

करतो त्याची कुजबूज…!

असते ती फक्त छोटीशी चूक,

वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा,

करतो एक,भोगतो एक,

मात्र मज्जा बगतो समाज सारा…

अहो, खरं कोन? समाज की मी?

या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं

ज्याला जसे पाहायचे तो तसाच बघतो,

जो सरळ तो वाकडा,

अन् वाकडा तो सरळ दिसतो,

माझ्या आरशात मी एकटीच दिसते,

समाज मात्र सतत डोकावत असतो.

– श्र्वेता संकपाळ.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..