नवीन लेखन...

गेल्या शंभरहून जास्त वर्षात मराठी माणसाला आवडलेली आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही गाणी.

श्रीनिवास खळे आणि दोन भारतरत्ने

मा.श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ? त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर […]

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले…

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे… स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे… राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी… स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे… गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची… स्वतंत्रते भगवती अन्यथा […]

हे सुरांनो, चंद्र व्हा….

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं  ‘ययाती देवयानी’ या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद.. हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते […]

ऐरणीच्या देवा… कथा एका अजरामर मराठी गीताची..!

जगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत, जगदीश खेबुडकर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याचे बोल कसे सुचले, या गाण्याची कथा खेबुडकरांनी सांगितली होती, ती अतिशय रंजक आहे. […]

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही. […]

बहु असोत सुंदर संपन्न की महा

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..