आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो. मी मात्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. मला माझ्या पौगंडावस्थेत, उमेदीच्या वयात फार चांगले मैतर मिळाले. माझ्या आयुष्याचा एक कोपरा या मित्रांनी व्यापलेला आहे. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जवळ आलेला माझा एक जिवलग होता रवींद्र एकनाथ गोसावी. तसं पाहिलं तर तो काही माझा लंगोटीयार नव्हता किंवा शाळा कॉलेजमधला […]
बिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती. […]
बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा. […]
न राहून थोड्यावेळाने परत उघडली. अचानक सूर्यकिरण अंगावर आले. सूर्यकिरणात बरोबर ढगही आत घुसू पाहत होते असे वाटले. ते ढगांचे वादळ आता आतच शिरणार असे वाटून मी पटकन बाजूला झाले. मग माझे मलाच हसायला आले. सूर्यकिरणे- ढगांची एकमेकांबरोबर मौज मस्ती चालू होती. […]
साडे सात वर्षांपूर्वी, Gyanac ने जेंव्हा जुळी असल्याचं confirm केलं, तेंव्हा खरं तर काही मिनिटांसाठी आम्ही दोघेही निःशब्द झालो होतो. तसं पाहाता साहजिकच आहे; तरीही एका मुलासाठीच कशीबशी मानसिक तयारी केलेले आम्ही, जुळ्यांसाठी सर्वार्थाने तयार होतो का, हा एक मोठा प्रश्न होता. […]
वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा.. […]
हा चित्रपट दस्तुरखुद्द अमिताभ आणि रेखाच्याही स्मरणात असणे तसे अवघड ! त्यांच्या कोठल्याही चार्टबस्टर / अमुक-तमुक कोटी घराण्यातील नाही. प्रेक्षकांचा फारसा प्रतिसादही नसलेला ! […]
माझी मुलगी दिपाली पाच वर्षांची झाली. माझ्याकडे आई आली होती. आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. दिपालीनं खाऊ खाताना जमिनीवर थोडा सांडला होता. हे अचानक घरी आले. सांडलेला खाऊ व पसरलेली खेळणी पाहून माझ्यावर खवळले. […]
आता काळ बदलला आहे आता पक्ष सोडून, पदास लाथ मारून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांना परत पक्षात आणून रेड कार्पेट घालून त्यांना पूर्वीचे पद बहाल केले जाते कारण आता धर्म नव्हे तर पैसा बोलतो. […]