नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

नजर डायबेटिसवर

सामान्य माणसांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या ग्लुकोजच्या अनियंत्रित पातळीला ‘हायपरग्लायसेमिया’ असे म्हणतात. काही प्रकारच्या रक्तचाचण्यांची पडताळणी करून डायबेटिसची पातळी ठरविली जाते. खूप तहान लागते आणि सतत लघवीला जावेसे वाटणे, ही हायपरग्लायसोमियाची प्रमुख लक्षणे आहेत. […]

मुळा

भारतात मुळा कोणाला आवडत नाही? कारण मुळ्यातच सगळे चांगले गुणधर्म असतात आणि दुसरे म्हणजे मुळा सर्व जगात कुठेही सापडतो. मुळ्याचे उत्पादन साधारणपणे जर वर्षभर होते तरी पण एप्रिल ते जून व ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात विशेष सापडतो. मुळ्याचे बी पेरल्यापासून साधारण ३ ते ७ दिवसांत त्याला उगवण येते व पूर्ण मुळा तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. मात्र मुळ्याची पानेही फार देखणी दिसतात. मात्र मुळ्याला कीडही लवकर लागते. मुळा तयार केल्यास ती ताजी असल्यास भाजी त्वरीत करता येतात. […]

वांग

भारतामध्ये वांगी हे बारा महिने येणारे पीक आहे. बाजारात कोणत्याही वेळी गेले तर तुम्हांला वांगी सहज कोठेही मिळू शकते. गेल्या चार हजार वर्षांपासून वांगे भारतात उपलब्ध आहेत. जंगलामध्ये काही वेळा वांगी येतात. कारण वांग्याचे बी कोठेही मिळू शकते. आणि म्हणूनच गरीब लोक गोळा करून खात असतात […]

शेवगा

एक अत्यंत बहुगुणी तसेच अत्यंत उपकारक. कोकणातील नारळ याला आपण कल्पवृक्ष म्हणतो अगदी त्याचप्रमाणे शेवग्याला कल्पवृक्षच म्हणावे लागेल. कारण शेवग्याचे मूळ, साल, पाने, फुले तसेच शेवग्याच्या शेंगा या सर्वच गुणकारक असतात. कारण शेवग्याचे मूळ, फुले, पाने व साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषध पद्धतीत केला जातो. तसेच शेवगा, शेंगा, पाने, फुले यात फार मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. […]

काजू

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकामध्ये काजूचा तिसरा नंबर लागतो. या पिकामुळे परकीय चलन मिळवून आर्थिक परिस्थिती जर सुधारतेच पण त्याचबरोबर रोजगाराची संधीही उपलब्ध होते. हे पीक ४०० वर्षापासून पोर्तुगीजांनी भारतात आणले. याचा मुख्य हेतू जमिनीची सुधारणा करणे हा होता. जंगलामध्येही मिळू शकणारे पीक आहे. […]

गाजर

गाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते. […]

आवळा

आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. आवळ्याला संस्कृतात आमलकी असे म्हणतात. आवळ्याचे झाड हजारो वर्षापासून असावे. स्कंद पुराणात अथवा गरुड पुराणात याची सर्व माहिती मिळते. पूर्वीच्या काळी घराच्या दक्षिणेला आवळा लावून त्याची पूजा करीत असत. कार्तिक महिन्यात आवळी भोजनाचा कार्यक्रम असे व ते आवळ्याच्या शेजारीच भोजन करीत असत. […]

बेदाणे

बेदाणे कोणाला आवडणार नाहीत, असा एकही माणूस सापडणार नाही. बेदाणे द्राक्षापासून तयार करतात. द्राक्षे सुकवली की बेदाणे तयार होतात. बेदाणे तयार करावयाचे असेल तर घरी द्राक्षे विकत घेऊन जमलेली द्राक्षे यांना मणी असे म्हणतात. असे मणी म्हणजे सुटी द्राक्षे घेऊन ती स्टोव्हवर अथवा गॅसवर पाण्यात उकळवतात. […]

फणस

फणस हा मूळचा भारतीयच आहे. भारतातील फणसाची सर्वात जास्त झाडे आसाममध्ये आहेत. त्या खालोखाल बिहारमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याशी उतारावर फणसाची झाडे वाढतात. पश्चिम बंगालमध्ये जंगलातून फणस आढळतो. दक्षिण हिंदुस्थानात २४००० मीटर उंचीवरही फणस वाढतो. पूर्व व पश्चिम किनारपट्टीत फणस चांगला वाढतो. महाराष्ट्रात मात्र फणसाची झाडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. थोडीफार झाडे ठाणे, रायगड जिल्ह्यातही आढळतात. औरंगाबाद येथेही थोड्याफार प्रमाणात फणसाचे उत्पादन होते. […]

खजूर

एक अत्यंत पौष्टिक आणि संपूर्ण जीवनसत्त्वे, खजिने असलेले म्हणजे खजूर खजूर हे म्हणजे अरबस्तानातील नाईल नदीच्या तीरावर आढळतात. अरबस्तानातील जवळ जवळ सर्वच लोक अगदी नियमितपणे खजूर खातात कारण त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची शक्ती प्रचंड वाढते. […]

1 2 3 4 5 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..