नवीन लेखन...

पर्यावरण

नेमेची येतो मग पावसाळा !

आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली तरी मुंबईतील पावसळ्यात आपले ‘येरे माझ्या मागल्या’ अशी दरवर्षी स्थिती असते. सर्व संबंधितांना हुलकावण्या देत मुंबई आणि परिसरात अचानक एवढा पाऊस पडतो की सगळ्यांची तारांबळ..उडवून देतो! अर्थात याला अनेक करणे आहेत त्यातील काही आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला जरा भूतकाळात डोकावाव लागेल. ब्रिटीशांना त्यांचा पक्का माल देशात सर्वत्र रल्वे, […]

पाऊस पहिला वळवाचा !

चाहूल पहिल्या वळवाची, मनात रिमझिम पावसाची, घोंग-घोंग वारे व्हायले, आकाशाने रंग बदलले !   पाऊस पहिला वळवाचा, मनात साठवून ठेवायचा, घन:शाम ढगांना घेऊन आला, आठवणींना उजाळा दिला !   पाऊस पहिला वळवाचा, अचानक धो-धो बरसायचा, डोंगर दर्यांना खुणवायचा, लता वेलींना हसवायचा !   पाऊस पहिला वळवाचा, बच्चे कंपनीच्या आवडीचा, कारण शाळेला दांडी मारायचे, पावसात मनसोक्त भिजल्याचे […]

ताडोबात आठ पाणवठ्यावर सौर पाणपोई

उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे. उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे […]

कोकिळेचे मनोगत !

उन्हाची काहिली सुरु झाली, वसंताची चाहूल पक्षांना लागली ! झाडं पालवीने हिरवीगार झाली, रंगीबेरंगी फुलाने बहरली ! वसंतात तू सुंदर गातोस, गाणे ऐकून कावळा लाजतो ! हाकुठला गायक, म्हणतो कावळा नओळखण्याइतपत मी काय बावळा ! इंग्रज देश सोडून गेले, तुझी आठवण नाही विसरले ! कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली ! तू कुहूकुहूने आसमंत […]

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने !

सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं. भारत शेतीप्रधान देश असून भारतातील ७० टक्के नागरिक शेती आणि त्याला पूरक असणारे व्यवसाय करतात. परंतु देशाची लोकसंख्या विचारात घेता, […]

आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडणे हा समज का गैरसमज !

नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि दिवाळी आधीच फटाक्यांच्या चौफेर रंगांच्या आतषबाजीने आसमंत उजळला आणि दुमदुमलाही. निवडणुकांच्या धामधुमीत दिवाळी जवळ आल्याचे लक्षात आले नाही पण फराळाचा सुगंध, इमारतीत सर्वत्र आकाश कंदीलांची दाटीवाटी, फटक्यांचा कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने दिवाळीची चाहूल लागली. दिवाळीची गाणी गात गात आपण दिवाळी साजरी करीत आलो पण हल्ली दिवाळीत फटाके वाजविल्याशिवाय दिवाळी साजरी […]

स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने….

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किंवा अगदी पनवेल, खोपोली, एवढंच कश्याला पार कोकण किंवा एखादे देशावरी गाव घ्या, अश्या कुठल्याही ठिकाणी घरात काही शुभाकार्यानिमित्त खरेदी करायची असेल तर ती दादरला हमखास केली जाते हा माझा अनुभव आहे. […]

ऑक्सि बँक

अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?
[…]

दुर्मिळ होत जाणारा क्रौंच पक्षी

क्रौंच भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर-मादी जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य बर्‍याच जणांनी पाहिले असेल. क्रौंच पक्षावरुनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे सांगतात.
[…]

औषधी वनस्पती आणि अर्थकारण

झाडे लावण्याने पर्यावरण रक्षण होतेच पण निसर्ग साखळी आणि अन्नसाखळीचा विचार करून वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाघ आणि ततसम हिंस्त्र श्वापदे मनुष्य वस्त्यांमध्ये विनाकारण आपल्याला त्रास देण्यास येणार नाहीत तसेच त्यांचा उपद्रवही कमी होऊन समृद्ध पर्यावरण निर्मितीत मदत होईल. आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत असल्याने आणि जगन्मान्यता मिळत असल्यामुळे औषधी वनस्पतींचा वापर चारशे पटींनी वाढला आहे.
[…]

1 13 14 15 16 17 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..