नवीन लेखन...

आरती निद्रादेवीची

जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी तुजविना करमेना मज होई लाही जयदेवी जयदेवी ……… !! तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या जयदेवी जयदेवी….. ।।१।। अर्धांगी गायी ते अंगाई गीत होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत अखेरी वाचीत बसतो कविता तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता जयदेव जयदेवी…. ।।२।। […]

स्वप्न अन् सत्य

कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी

स्वप्नातल्या पर्‍यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
[…]

इये मुंबईचिये नगरी.. उत्तर रंग (२०१०)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे. […]

इये मुंबईचिये नगरी .. पूर्वरंग (सन – १९८२)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल. […]

इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.
[…]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..