नवीन लेखन...

मृगया

जीव काढून घ्यायचा आणि विचारायचं जिवंत आहेस का…? किती सोयीस्कर बदलतोस भूमिका तुझी…? बेफाम वादळात… शिड म्हणून वापरायचं आणि म्हणायचं तुटते आहेस का…? किती ग्राह्य धरायचं तुला…? अग्नी पंखांची भरारी व्हायची मी आणि म्हणायचं माझ्यासाठी फडफडशील का…? सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं… आणि म्हणायचं भावनांचे रंग भरशील का…? वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं आणि म्हणायचं सोसशील का…? एकतानतेत […]

बाळक्रीडा अभंग क्र.२२

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

ऊर्मीला एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व

संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही. […]

दिगंबर

कांदेपोहे हा त्याचा वीक पॉईंट आहे. ऐन जेवणावेळी येऊन पक्वान्नांऐवजी हिला पोहे करून मागणारा आणि पोट भरल्यावर “मजा आली यार…” म्हणून तृप्त भावाने निघणारा हा माणूस कुणाच्याही समजण्यापलीकडचा आहे! […]

पहिला विमान प्रवास

आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]

निसर्ग प्रकोप

घे थोडी विश्रांती आता घे थोडी उसंत जराशी आता बरसणे थांब जरा अश्रू डोळ्यातून बरसती । ऊध्वस्त झालीत घरेदारे ऊध्वस्त झालीत स्वप्ने ना राहण्यास घर राहिले ना खाण्यास अन्न ऊरले । होते जाणीव पदोपदी आता नाही निसर्गाची अवकृपा वृक्षतोडीचा अतीरेक झाला यात निसर्गाची ना गलती । येऊ दे आतातरी जाग मानवा थांबावा हस्तक्षेप अतीरेकी सुधारणेच्या नावाखाली […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. […]

शब्द फुले

माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते,  प्रभू चरणांवर….१, राम नाम जपत,  कुणी एक येतात घटकाभरासाठी,  विश्रांती ते घेतात….२, रोज देती मजला,  ओंजळभर फूले कोणत्या बागेतली,  कधी न सांगीतले….३, त्यांच्याच सांगण्याने,  हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पितो….४, फूलांची ओंजळ ती नव्हे, शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी,  उपयोगी पडावा….५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो विषय […]

बाळक्रीडा अभंग क्र.२१

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

साउथ आफ्रिका – भाग ७

इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, […]

1 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..