नवीन लेखन...

हिंदी मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ […]

पिवळा रॉकेल

परवा गावात मोडक्या वडाकडे… म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली… सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि… विषय… गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय… सगळ्यानी आपआपली मतं मांडली… कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते … आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो… आता पाऊसच जास्त तर आम्ही […]

गणपती

गणपती…… कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान… तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय…. अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो…प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता… तुमकाय मातीच होउचा हा… तेवा माजा नकात…. मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय…. हीच घराची मर्यादा…. हीच घराची शोभा… एकच सण वर्षाचो […]

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता

भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या  18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं. गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून […]

वनवास तिच्या जरी वनीचा !

जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती. नंतर […]

शेजारधर्म

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याने सर्वप्रथम पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरते असा शोध लावला. त्याच्या आधी ‘सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो’ हाच सार्वत्रिक समज होता. त्यामुळे गॅलिलिओच्या था शोधाला अर्थातच प्रचंड विरोध झाला. त्या काळच्या धर्ममार्तंडांनी तसेच कर्मठ लोकांनी गॅलिलिओविरुद्ध मोहीमच उघडली. सामान्य नागरिकही गॅलिलिओला शिव्या देण्यात तसेच त्याची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. त्यामध्ये गॅलिलिओचा शेजारीही होता. त्याने तर […]

मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं. बाकी त्यांचे सर्व दुर्गूण सोडले तर ही माणसं अनुभवाने […]

राजकिय स्थितीवर काही चारोळ्या

“नरेंद्रजीं“चे धरून बोट “देवेंद्रजी” पळत आहेत “घड्याळ्या“च्या काट्यांना ते अधूनमधून लोंबकळत आहेत विझली “गांधी” नामाची आँधी उरली थोडी ज”रा हूल” आहे अखिलत्व गमावलेल्या पक्षास “अखिलेशी” यशाची भूल आहे सन्मान बहु पडला पदरात बारा मती ची ही करामत आहे कोणत्याही सत्ता-ऋतूत “शरद” ऋतु ऐन भरात आहे मज तुजसवे घेऊन टाक रे अन् मतदारां पुढे उभा “ठाक रे” […]

चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक संजय लीला भन्साळी

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय […]

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करणारे पहिले भारतीय गीतकार समीर

आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे” उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा […]

1 2 3 4 5 6 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..