नवीन लेखन...

फेसबुकच्या माध्यमातून

वाटल नव्हत कधीच माझ्या वाढदिवसाची जग दखल घेईल
आणि कोसळेल पाऊस शुभेच्छांचा माझ्यावर अनायास …फ़ेसबुकच्या माध्यमातून

खर्‍या आयुष्यातील मित्रांपेक्षाही का कोणास जाणे हल्ली
फ़ेसबुकवरचे मित्रच अधिक जवळचे वाटू लागले आहेत
कारण ते त्यांची सुखदुखे रोजच शेअर करतात… फ़ेसबुकच्या माध्यमातून

माझ्या कवितांचा आस्वाद घेतला नाही कधी अगदी माझ्या जवळ असणार्‍यांनी
पण माझ्यापासून हजारो मैल दूर अगदी परदेशातही राहणार्‍या
मित्रांनी कित्येकदा स्तुती केली आहे माझ्या कवितांची…फ़ेसबुकच्या माध्यमातून

मोबाईलच्या माध्यमातून लोक जवळ आली पण मन दूर गेली
ती दूर गेलेली मनही माझ्या मनाच्या पुन्हा जवळ आली …फ़ेसबुकच्या माध्यमातून

लोक सहज म्हणतात माझे ना सतराशे साठ मित्र आहेत पण जे प्रत्यक्षात नव्हते
विनोदाने सांगायचं तर आज खरोखरच माझे सतराशे साठ मित्र आहेत …फ़ेसबुकच्या माध्यमातून

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..