नवीन लेखन...

महाकवी कालिदास कृत महाकाव्य रघुवंश ची कहाणी.



 रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही. यां काव्यात सर्व साधारण व प्रासंगिक भागामध्ये देव, मानव, ऋषी , असुर, राक्षस इतकेच नाहीतर पशु, पक्षी, यांचा पण मुक्तपणे

विचरण करताना दिसून येते. ह्या महा काव्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष सर्वच प्रवृतीचा सामान रूपाने आणण्यात कवीची कुशलता दिसून येते. निः संदेह ह्या काव्यात्मक आख्यान तत्वाना एक रमणीय काव्यमय वस्त्र परिधान करण्यात महाकवी कालीदासाना सफलता प्राप्त झाली कारण प्रत्येक पात्र जिवंत असल्याप्रत भासते.

खालील दुव्या वर टिचकी दया :

http://mnbasarkar.blogspot.com

— मा.ना. बासरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..