नवीन लेखन...

नवरात्री उत्सव ………!!

दुर्गोत्सव ………!!!

सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र.

१) वसंत नवरात्र —-

ह्यास वसंत आणि चैत्र नवरात्र सुद्धा म्हणतात . हा उत्सव माघ /फाल्गुन मासात नऊ दिवस साजरा करतात आणि दहाव्या दिवशी रामनवमी उत्सव करून संपतो .

२) शरद नवरात्र —-

ह्यास महा नवरात्र म्हणून साजरा करतात . हा उत्सव भाद्रपद/आश्विन मासात नऊ दिवस मोठ्या आनंदाने साजरा केले जातो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी ( दसरा ) दुष्टावर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून मोठ्या जाल्लोष्यात साजरा केला जातो .

हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या …………

http://mnbasarkar.blogspot.com

— Marathi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..