नवीन लेखन...

खरच कधी कधी जरा अतीच होत….

खरच कधी कधी जरा अतीच होत….
प्रेमविरांच हो…..

आता बघा ना….

प्रेमात पडताना….. प्रेमावर असे काही काव्यरचना करतात की……
जगातील सर्वंचजणांनी फक्त प्रेमाचेच गोडवे गायला पाहीजेत …. अस सांगतात…

प्रेमात पडल्यावर ……
हे जग फक्त “प्रेमावरच” चालत अथवा चाललच पाहीजे….. असा घट्ट गैरसमज होतोच….. शिवाय तिच्यावर शब्दसंग्रहाचे अनेक गणिते करत गिते तयारही करतात….

समजा जर प्रेमभंग झाला तर….
यांचे प्रेमविरहाचे
काव्य….
चारोळ्या….
गित…….
सल्ले…..
ऊदास आशावाद……
झक्-मारत वाचावे लागते…..

मित्रांनौ …..
नका रे ……. अस करु…… बाकी तुम्ही सुज्ञ असालच..

— विवेक जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..