नवीन लेखन...

उपाय





लोक गीतेवर हात ठेउन खोट बोलतात

सत्य वचनी रामाचा जन्मसोहळा करतात

ग॑मत ही पाहून राम हसत असेल मनात

राज्य सोडून एवढ्यासाठीच गेलो का वनात

अहिल्येचा केला उद्धार पण अद्न्यान तसेच

दुश्ट्पणा घालऊ कसा पडलाय पेच

दु:ख दारिद्र्य, भेदभाव बसलेत मान्डुन ठाण

रावन मारला पण निपटू कशी ही घाण?

रामराज्य यावे सर्वचजण म्हणतात

सदाचाराने कुठे कोण वागतात?

या साठी आता एकच उपाय करावा

रामराया तुम्ही मनामनात जन्म घ्यावा

— प्रभा मुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..