j-624
नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..
नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..
भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत 1.मारी गोल्ड आणि 2. पारले जी एक कपात जात नाहीं दूसऱ कपात गेलं तर परत येत नाही
शिक्षक:भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे ? गणू: भावना। शिक्षक: कशी ? गणू: कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या
‘श’ जर शिकला तर त्याला काय म्हणाल? . . शशिकला!
निळु फुले तपश्चर्येला बसले. देव प्रसन्न होऊन म्हणाला, “बोल वत्सा, काय पाहिजे आहे तुला?” निळु भाऊ – आरररररररर “देवा, हे बरोबर नाही. सिस्टिमप्रमाणे वागलं पाहिजे. पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या. त्या कुठे आहेत?”
लहानपणी शाळेत असतांना ‘गद्य’ विभाग आणि ‘पद्य’ विभाग असतात. पण मोठं झालं कि कळत ‘मद्य’ विभाग पण असतो… आणि मद्य वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते. सहामाही परीक्षा होळीला असते…
घर म्हणे दोघांच असत दोघानी सावरायला लागत कसलं काय???? एक घोरत पडतं दुस्-याला मात्र डब्यासाठी उठावं लागत
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions