चौधरी, बहिणाबाई नथूजी

जन्म-१८८०

मृत्यू-३ डिसेंबर, १९५१

 

बहिणाबाई चौधरी ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्‍या बहिणाबाई ‘अहिराणी’ बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
बहिणाबाई चौधरी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*