लातूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत. लातूर शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले असून लातूर-कुर्डूवाडी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. औरंगाबाद येथे असणारं विमानतळं हे लातूर जिल्ह्यासाठी सोयीचं असून लातूरजवळच एक विमान-धावपट्टीही आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*