प्रदूषण १८: यक्ष – युधिष्ठिर संवाद
हे भविष्याचे सत्य आहे, दहा-वीस वर्षानंतर विषाक्त पाणी पिऊन सर्वात जास्त लोक मारतील. पाण्यासाठी होणारे गृहयुद्ध/युद्ध आपल्या डोळ्यांसमोर पाहू. […]
हे भविष्याचे सत्य आहे, दहा-वीस वर्षानंतर विषाक्त पाणी पिऊन सर्वात जास्त लोक मारतील. पाण्यासाठी होणारे गृहयुद्ध/युद्ध आपल्या डोळ्यांसमोर पाहू. […]
आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ धोकादायक वेगाने वाढत आहे. या तापमान वाढीची कारणे, त्याचा धोका यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देणारे अप्रतिम पुस्तक […]
शुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.
[…]
पूर्वी आपल्याकडे विश्वाच्या सुख-शांती आणि कल्याणासाठी विविध यज्ञ केले जात. आज या यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले तरी नासासारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांबाबत संशोधन केले आहे. त्या संशोधनानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील हवेतील विषाणू व जिवाणू नष्ट होऊन वातावरणशुद्धी होते. यज्ञामध्ये धूप, वनस्पती, औषधी इ.ची किती प्रमाणात आहुती दिली. यावर यज्ञाचे कार्यक्षेत्र किती मोठे असेल ते ठरते.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions