नवीन लेखन...

अंबील – अर्धांगवायुवर घरगुती उपाय

तूर, हरभरा, मटकी, मसूर, मूग, वाटाणा, चवळी, ही सर्व कडधान्ये समप्रमाणात एकत्र करून दळायचे. मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल. त्या पिठाची अंबील करून सकाळ, दुपार, संध्याकाळ पोटभर घ्यावयाची. आठ -दहा दिवसांतच बदल होण्यास सुरूवात होईल.

अंबील करण्याची पद्धत :-
रात्री वरील पीठ ताकात (साधारण एक वाटी एका माणसास पुरे) भिजत ठेवावे. सकाळी चांगले आंबवण बनेल. तूप (देशी गायीचे) अथवा खाद्यतेलाने हिंग, ओवा, लसूण, हळद थोडीशी टाकून फोडणी द्या. नंतर ताक अथवा पाणी टाकून पातळ सूपसारखे करा. झाले अंबील तयार.

Prevention म्हणून घेतल्यास शरिरातील सर्व रक्तवाहिन्यांतील अडथळे (blockages) विरघळून जाणार. डायबिटीस, बीपी(रक्तदाब) असणाऱ्या पेशंटनी अथवा जाडजूड लोकांनी जरूर करावा. हदयविकार, झटका, येणार नाही.

— डॉ. प्रशांत भोसले
आयुर्वेद भांडार , बारामती ,
9527720843

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..