माननिय शरद पवार साहेब तुम्ही करत असलेल्या जेलभरो बद्द्ल काही प्रश्न शेतकरी माता पित्याना आहेत ते असे – 1. तुम्ही हे आन्दोलन तुमचा झालेला पराभवा मुळे सूड उगवण्यासाठी तर करत नाहीत ना ? 2. तुम्हाला जर खरच आमची काळजी वाटत असेल तर मग तुम्ही मकरन्द आणी नाना सारखी मोहीम का नाही चालवत ? ? 3. सत्तेत […]
ना शरदा चे चांदणे ना सोनियाचा दिस घड्याळाचे ओझे हाताला म्हणून आय् कासावीस! कमळाच्या पाकळ्यांची यादवी छ्ळते मनाला धनुष्य आलयं मोडकळीस पण जाणीव नाही बाणाला! विळा, हातोडा आणि कंदीलाला आजच्या युगात स्थान नाही डब्यांना ओढण्याइतकी इंजिनात जान नाही! मन आहे मुलायम पण माया कुठेच दिसत नाही हत्तीवरून फिरणारा सायकलवर बसत नाही! कितीही उघडी ठेवा कवाडे प्रकाश […]
नाग हा जमिनीखाली रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात, त्याची पूजा करतात नागपंचमीला. हा नाग जमिनीवर रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फूत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात. त्याची पूजा करतात काल-आज-उद्या, कायमच. किमानपक्षीं, निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी. — सुभाष स. नाईक. Subhash S. […]
क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र […]
माझे मित्र श्री. आमोद डांगे यांनी, ‘हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे का?’ हा प्रश्न मला विचारला आणि मला लिखाणाला एक विषय मिळाला. माझ्या इतरही अनेक मित्रांना वस्तुस्थितीची माहिती असावी म्हणून मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या राज्य घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या शेड्यूल-८ मधे उल्लेख केलेल्या सर्वच भाषा (१४ किंवा […]
१७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे. गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच […]
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत. दिवंगत राजीव […]
‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे . तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; […]
आज जगभर ब्रेक्झिटची चर्चा चालू आहे, कारण ग्रेट ब्रिटननें युरोपीय महासंघातून (EU) बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारें घेतला आहे. आतां, कुणाच्या मनांत हा प्रश्न येऊं शकतो की, याचा राज ठाकरे यांच्याशी संबंध काय ? त्याच्याकडे आपण येणारच आहोत. ब्रेक्झिटबद्दल सगळ्यांना माहीत आहेच. आपणही ब्रेक्झिटकडे एक नजर टाकूं. ब्रिटन ई.यू. मधुन बाहेर पडलें याचें एक मुख्य कारण आहे […]